मुंबई शहर आणि उपनगरांच्या पुढच्या स्टेशनांना महामुंबई, नवी मुंबई, तिसरी मुंबई अशी भारी-भारी नावं दिली गेली. मुंबई 'ओव्हरलोड' झाल्यानं हा पर्याय गरजेचाही होता. तुलनेनं कमी किमतीत घरं मिळाल्यानं मध्यमवर्गीयांनी वसई-विरार, अंबरनाथ-बदलापूर, कामोठे-पनवेलच ...
Nashik: नाशिकहून जाणाऱ्या पालकमंत्री दादा भुसे यांना कल्याण फाटा येथील वाहतूक काेंडी आणि बेशिस्त वाहतूकीचा प्रकार आढळल्याने ते स्वत:च मोटारीतून खाली उतरले आणि वाहतूक सुरळीत करताना पोलीस अधिकाऱ्याची कान उघडणी केली. ...