सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पांगरी शिवारात इनोव्हा कार आणि खासगी बस यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मुंबई आणि कांदिवली येथील पाच साईभक्त ठार झाले, तर एक मुलगी गंभीररीत्या जखमी झाली आहे. अपघातात इनोव्हा कारचा चक्काचूर झाला आहे. साई शोभा पेट्र ...
भाऊबीजेनंतर जिल्ह्यातील बसस्थानके आणि रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ नियमित प्रवाशांपेक्षा दीड ते दोन पट प्रवासी संख्या वाढल्याने या प्रवाशांची वाहतूक करताना एसटी महामंडळ, रेल्वे प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना तारेव ...
धनत्रयोदशीच्या दिवशी राजधानी दिल्लीत तब्बल सहा किलोमीटर लांबीची वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाणपुलांचे जाळे आणि मेट्रो, मोनोरेल, स्कायबस यांसारखी वाहतुकीची नवनवी साधने निर्माण केल्यानंतरही ही परिस्थिती आहे. ...