ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
महापालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन दोन दिवस शहरात जनता कर्फ्यूचे आवाहन केले. लॉकडाऊनची लिटमस टेस्ट म्हणून जनता कर्फ्यूचा प्रयोग प्रशासनाने केला आणि तो यशस्वीही ठरला. पण सोमवारी जैसे थे अशीच स्थिती शहरात दिसून आली. पुन्हा बाजारपेठा गज ...
अंकिसा येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग तेलंगणा व छत्तीसगड राज्याला जोडतो. त्यामुळे २४ तास येथून वाहनांची वर्दळ असते. विशेषत: अवजड वाहनांची रहदारी अधिक असते. परंतु सकाळ व सायंकाळच्या सुमारास रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावरे ठिय्या मांडतात. त्यामुळे दुचा ...
द्वारका चौकात वाहतुक बेटाचा आकार कमी करत सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी होत होती. काही दिवसांपुर्वी येथील वाहतूक बेट लहानही करण्यात आले. सिग्नल यंत्रणाही या चौकात आता कार्यान्वित झाली आहे. ...
वाहतुकीचा खोळंबा केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी पांढऱ्या रंगाच्या क्रेटा आणि काळ्या गाडीवर कारवाई केली. गावदेवी पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. ...
काही दिवसांपासून पुन्हा व्यवसाय पुर्वपदावर येत असताना हा स्मार्टसिटीच्या रस्त्यांच्या कामाचा या भागात नारळ फूटणार असल्यामुळे व्यावसायिक वर्गही धास्तावला आहे. ...
पारडी येथील उड्डाणपुलाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. कामाची गती लोकांसाठी धोकादायक ठरली आहे. रस्ता जागोजागी खोदून ठेवला आहे. यात पावसाचे पाणी साचत आहे. इतकेच नाही तर रस्त्यावर माती पसरली आहे. त्यामुळे वाहन चालकांसह नागरिकांना येथून आपला जीव मुठीत घे ...