कळवण : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, मालेगाव यांच्या वतीने कळवण येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मोटारसायकल रॅलीच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा - जीवन रक्षा हा संदेश यावेळी देण्यात आला. ...
नाशिक : शहरातील भवानी चौक आणि सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथे बांधण्यात येणाऱ्या सुमारे अडीचशे कोटी रुपयांच्या पुलांना सत्तारूढ भाजपने रोखण्याचा प्रयत्न केल असला तरी प्रशासनाने कार्यवाही सुरूच ठेवली असून, या दोन पुलांसाठी सहा निविदा प्राप्त झाल्या आहेत. ...
निऱ्हाळे : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाकडून ग्रामीण भागातील बससेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. आता शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने बसफेऱ्या वाढविण्याच ...
छत्रपती शिवाजी चौकापासून गांधी चौकाकडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला चौकातच रिक्षा उभ्या असतात, तर वाहनतळाअभावी दुकानासमोर बेशिस्तपणे वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे. शिवाजी चौकाकडून देऊरवाडाकडे जाणाऱ्या रस्त्याची अ ...
Murder Crime News : आजकाल कोण कसा बदला घेईल याचा नेम राहिलेला नाही. एखाद्या अवैध कामाची तक्रार केली तर सिस्टिममध्येच एवढे त्यांचे गुप्तहेर आहेत की तक्रारदाराचे नाव गुप्त राहत नाही. यामुळे कुटुंबाला धमक्या, मारहाण हत्या अशा प्रकारचे बदले घेतले जातात. ...
budget 2021 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बहुप्रतीक्षित वाहन भंगार धाेरणाची घाेषणा केली. यामुळे वाहन उद्याेगात गुंतवणूक वाढणार असून, सुमारे १ काेटी वाहने या धाेरणांतर्गत येणार आहेत, तसेच ५० हजार राेजगार निर्मितीही नव्या धाेरणामुळे हाेण ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील चिंचखेडसह परिसरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याच्या मागणीचे निवेदन चिंचखेड ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिले. ...