म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
आज वर्ल्ड फोटोग्रामी डे आहे, त्यानिमित्त महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची काही छायाचित्र आपणाला दाखवत आहोत. निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक वास्तूंना नटलेला महाराष्ट्र पाहा. ...
Gandhinagar railway station hotel: गुजरातमधील गांधीनगर येथे एक असे रेल्वेस्टेशन बांधण्यात आले आहे ज्याच्या खास वैशिष्ट्यांबाबत जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. असे रेल्वेस्टेशन देशामध्ये अन्य कुठे उभारण्यात आलेले नाही. ...
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण यावेळी क्रिकेटसाठी नव्हे, तर त्याच्या नव्या लूकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...
जगातील सर्वात लांब दुसऱ्या क्रमांकाची भिंत भारतात आहे. या भिंतीची लांबी तब्बल ३६ किमी इतकी असून या भिंतीला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आलं आहे. जाणून घेऊयात भारतातील या जबरदस्त वास्तू विषयी... ...
केरळ प्राकृतिक सौंदर्यासाठी जगभरात ओळखलं जातं. निसर्गाचं मनमोहक रुप अनेकांचं मन मोहून टाकतं. केरळमधली हिरवळ पर्यटकांना आकर्षित करते. केरळला गेल्यावर आवर्जुन भेट द्यावीत अशी ठिकाणं कोणती? जाणून घेऊयात... ...
Gilgit-Baltistan In India : गिलगिट-बाल्टिस्थान, जम्मू-काश्मीरचा सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असलेला निसर्गसौंदर्याने संपन्न असा भाग. या गिलगिट-बाल्टिस्थानमधील काही भाग १९७१ युद्धात भारताने जिंकला होता हे फारच कमी जणांना माहिती आहे. आज जाणून घेऊया त्या ...
जागतिक वारसास्थळ तसेच आंतरराष्ट्रीय जैवविविधता असलेल्या कास पुष्प पठारावरील रंगीबेरंगी फुलांचा हंगाम दरवर्षी साधारण सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी पर्यटनासाठी खुला होत असतो. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट असल्याने सर्वत्र पर्यटनस्थळं बंद आहेत. ...