याबाबत अधिक माहिती घेतली असता घोडेमालकांच्या चुका आहेतच, शिवाय पर्यटकांची बेफिकिरीही तेवढीच आहे, तसेच माथेरानमध्ये असलेल्या जुन्या कायद्यात बदल होणे गरजेचे असल्याचे समोर आले आहे. ...
भरधाव वाहने व वाहतूक कोंडीमुळे तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी खासगी बसला रात्री ११ वाजेनंतरच शहरातील जालना रोडवर प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. ...