टोमॅटो हे भाजीपाला फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. आशिया खंडातील टोमॅटोची बाजारपेठ महाराष्ट्रातच आहे. हे बाजारभाव चढ-उतरासाठी प्रसिद्ध आहे. ह्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
आवक वाढल्यामुळे सर्वत्र २९ जुलैपासून टोमॅटोचे भाव कमी होण्यास सुरुवात झाली. ते आता बरेच खाली आले आहेत. सरकार मुंबई आणि दिल्लीत ६० रुपये किलो या दराने टोमॅटो विकत आहे. कांद्याच्या भावात दहा रुपयांची घसरण झाली आहे. ...
राज्यात आज हायब्रिड, लोकल, नं.१, वैशाली टोमॅटोची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक लोकल टोमॅटोची आज बघावयास मिळाली. तर तीन बाजारसमितींमध्ये हायब्रिड, तीन बाजारसमितींमध्ये नं.१, तीन बाजारसमितींमध्ये वैशाली टोमॅटोची आवक होती. ...
तब्बल तीस वर्षानंतर यंदा सोलापूर जिल्ह्यात खरिपात कांद्याची बक्कळ पेरणी झाली आहे. मागील वर्षी जून महिन्यात पाऊस बेताचा पडला होता. त्यामुळे खरीप पेरणी तसेच कांदा व टोमॅटो लागवड बेतातच होती. ...
राज्यातील विविध बाजारसमितींमध्ये आज ७८६१ क्विंटल टोमॅटो आवक झाली होती. हायब्रिड, लोकल, नं.१, वैशाली या टोमॅटो वाणांचा समावेश असलेल्या आवकेत आज लोकल टोमॅटोची सर्वाधिक आवक १६३८ क्विंटल पुणे येथे तर कमी आवक आज पुणे-पिंपरी येथे १० क्विंटल होती. ...