आम्ही कोकणची जागर यात्रा केल्यावर सरकारने आम्हाला आश्वासन दिले. मात्र, एक मार्ग पूर्ण झाला नाही. काम सुरू असतानाच एक पूल कोसळला. पूल पूर्ण झाल्यानंतर किती फास्ट खड्डे पडतील? शर्मिला ठाकरेंची सरकारवर टीका. ...
Navi Mumbai News: वाशी येथील टोलनाक्यावरून ये जा करणाऱ्या वाहनांच्या नोंदीसाठी मनसेतर्फे सीवूड येथे कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षाला शर्मिला ठाकरे यांनी शनिवारी भेट दिली. ...
महामार्ग प्रशासनाला जाग येत नसल्याने पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी खानिवडे आणि चारोटी येथील टोलनाक्यांवर आंदोलन करून टोल वसुली बंद करण्यात आली. ...
MNS watch at Toll Plaza: टोल नाक्यांविरोधात आवाज उठवूनही बंद होत नसल्याने, त्याठिकाणावरून नेहमी किती वाहनांची वर्दळ होते हे मोजण्यासाठी मनसेतर्फे वाशी व ऐरोली टोलनाक्यावर कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ...
टोल घेता तर चांगल्या दर्जाचे रस्ते द्या, ही अगदी सामान्य अपेक्षा आहे. पण ते होणार नसेल, तर रस्ते देखभाल ही सरकारची जबाबदारी नाही, असे तरी सरळ जाहीर करा! ...