Toll Plazas : महाराष्ट्रात टोल वसुली हा कायम वादाचा मुद्दा राहिला आहे. राज्यात टोलमुक्तीसाठी अनेक आंदोलने करण्यात आली. मात्र, टोल वसुली तरीही थांबलेली नाही. पण, देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते माहिती आहे का? ...
राज ठाकरे हे खासगी कार्यक्रमानिमित्त ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी ठाण्यातील मामलेदार मिसळची सहकुटुंब चव चाखली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मत व्यक्त केले. टोलमुक्ती आंदोलन हे काय घरचे सत्यनारायण होते का?, ती लोकांसाठी केलेली गोष्ट होती. त् ...
राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या गाड्या राज्यातून मुंबईत ये-जा करतात. या गाड्यांच्या सुमारे दोन हजार फेऱ्या होतात. टोलमाफीचा फायदा या दोन हजार फेऱ्या करणाऱ्या गाड्यांना होणार आहे. ...
मुदतीपूर्वीच या टोल नाक्यांवरून कार, स्कूल बस आणि एसटी महामंडळाच्या बसला टोलसूट दिल्याने कंत्राटदाराला भरपाईपोटी तब्बल ८०० ते ९०० कोटी रुपये एमएसआरडीसीला द्यावे लागतील, अशी शक्यता या अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. ...