मुसळधार बरसणाऱ्या पावसाने महापालिकेची पोलखोल केली आहे. घोडबंदर भागातील तब्बल ५ किमीचा नवीन रस्ता खचला असल्याची बाब समोर आली आहे. परंतु ठेकेदावर कोणतीही कारवाई न करता उलट त्यावर पांघरुन घालण्याचे काम पालिकेने केले आहे. ...
पुणे आणि नाशिक महापालिकांनी शहर विकास नियंत्रण नियमावलीची अंमलबजावणी केल्याने शहरातील मॉल व मल्टिप्लेक्समध्ये नागरिकांना मोफत पार्किंगची सुविधा मिळाली आहे. त्या ...
महुआ यांच्या भाषणाचे कौतुक जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन यांनी केले आहे. ...
शहरातील अनाधिकृत शाळा बंद करण्यासाठी गुरुवारी मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वतीने शिक्षण विभाग कार्यालयासमोर आंदोलन केले. या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये स्थलांतरीत करण्याची मागणीही त्यांनी केली. ...
पश्चिम बंगालमधील वाढत्या हिंसाचाराचा भाजपाकडून निषेध करण्यात आला. लोकसभा निवडणुकीपासून पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू आहे. ... ...
ठाणे शहराची पाणी टंचाई दूर करण्यासाठी आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून शाई धरण मार्गी लावण्याची विनंती त्यांनी केली आहे. यासाठी पक्षभिनिवेश बाजूला ठेवून काम करुया आणि ...