कार्तिक बॅनर्जी म्हणाले, केवळ बंगालच नाही, तर देश आणि संपूर्ण जगात ज्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे, त्यांनाच राजकारणात जागा मिळायला हवी. काही लोक म्हणतात, की ते लोकांसाठी काम करणार, मात्र निवडणुकीनंतर ते केवळ आपले कुटुंबच पाहतात. ...
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोरोनावरील लसीचे ड्रायरन करण्याचे आयोजन मंगळवारी केले होते. मात्र, आयुक्तांसह ... ...
कोविडच्या पार्श्वभूमीवर जे नागरिक थकीत करांसह आपला संपूर्ण मालमत्ता कर ३१ जानेवारीपर्यंत भरतील, त्यांना दंडमध्ये १०० टक्के सूट देण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने घेतला आहे. ...