देशभरातील जंगलांमध्ये ट्रॉन्झॅक्ट लाईन टाकून वाघ व अन्य वन्यजीवांचे अधिवास व संख्या निश्चितीसाठी प्रगणना २० ते २७ जानेवारीदरम्यान राबविण्यात आली. परंतु... ...
तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या मुरमाडी जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात गिताताई तात्याजी पेंदाम (४५ रा. मुरमाडी) ही महिला जागीच मृत्युमुखी पडली. ...
यवतमाळ जिल्ह्यातील नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याच्या आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे वाघिणीला न्यायालयाच्या पुढील निर्देशापर्यंत जीवनदान मिळाले आहे. ...
या अरण्यात फिरताना वन्यजीव मुक्तपणे विहार करत होते तर आम्ही मनुष्यप्राणी त्यांच्या प्रदेशात जणू जिप्सीमध्ये कैदच होतो अन् ते होणे स्वभाविक आहे कारण आम्ही प्राणी संग्रहालयात नव्हे तर अभयारण्यात सफारी करत होतो. ...
‘जयचंद’ नामक वाघाने शेतात असलेल्या गोठ्यातील जनावरांवर हल्ला चढविला. त्यात तीन जनावरे जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. २८) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. त्यामुळे शेतकऱ्यांसह वन विभागाचीही झोप उडाली आहे. ...
ताडोबा-अंधारी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात कागद, पेन आणि खर्डा या पारंपरिक साधनाद्वारेच शुक्रवारपासून व्याघ्र गणना केली जात आहे़ त्यामुळे विद्यमान पद्धतीच्या विश्वार्हतेवरच प्रश्नचिन्ह लावले जात आहे़. ...
जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव बिटात चारगावपासून सुमारे दोन किमी अंतरावर जंगलात मंगळवारी सकाळी एका पट्टेदार वाघिणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ...
भावंडांमध्ये प्रेम आणि आपलेपणाची वीण भक्कम असली की ती एकमेकांसाठी काहीही करण्यास तयार होतात. अशाच एका भावाने वाघाच्या जबड्यात सापडलेल्या आपल्या भावाला वाचवण्यासाठी चक्क त्या वाघाशीच पंगा घेतला. ...