जंगले, वाघ व वन्यजीवांच्या संवर्धनासाठी जंगलांना लागून असलेल्या गावागावात व्याघ्रमित्र तयार करण्याची संकल्पना राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली होती. या संकल्पनेची पहिली सुरुवात पवनी वनपरिक्षेत्रातून करण्यात आली. वनविभागातर्फे या वनपरिक ...
मानव-वन्यजीव संघर्षात तुरुंगात बंद असलेल्या वन्यप्राण्यांंना जंगलात सोडण्यासाठी गठित केलेल्या समितीची बैठक सोमवारी घेण्यात आली. बैठकीत ब्रह्मपुरीच्या मेंडकी भागात बेशुद्ध केलेल्या वाघिणीला परत जंगलात सोडायचे काय? याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. ...
ब्रम्हपुरी वन विभागातील उत्तर दक्षिण वन परिक्षेत्रातील गावपरिसरात व शिवारात ई-१ वाघिणीचा अति प्रमाणात वावर असल्याने शुक्रवारी दुपारी नवेगाव उपक्षेत्रातील कोरेगाव नियत क्षेत्रामध्ये कक्ष क्र.१५७ मध्ये जेरबंद करण्यात आली आहे. ...
नद्यांचे नाले झाले आणि तलावांची डबकी झाली. पण पुढारी मजेत आहेत. महापालिका शांत व स्वस्थ आहे आणि पक्षांचे कार्यकर्ते जनतेच्या प्रश्नांहून नेत्यांच्या विजय व पराजयाने आनंदी व दु:खी आहेत. या भागाचे तापमान पूर्वी कधी ४५ च्या पुढे गेले नाही, आता ते ४८ पर् ...
राज्यातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील स्थानिक युवतींनी.. या वेगळ्या वाटेवरून जाताना त्यांनी स्वावलंबनाचा मार्ग तर चोखाळला आहेच परंतु निसर्ग रक्षणाच्या कामात योगदान ही दिले आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून उजव्या पायात फास अडकल्याने टिपेश्वर अभयारण्यातील एक वाघ मरणाच्या दारात उभा आहे. त्याची प्रकृती अत्यंत गंभीर बनली असून त्यामुळे वनविभाग चिंतेत आहे. ...
अकोट: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित भागात तसेच प्रकल्पाच्या बाहेर वाघ, बिबट मृतावस्थेत आढळून येण्याच्या घटना वाढत आहेत. वर्षभरात तीन वाघ व तीन बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. ...