India vs Pakistan निधी गोळा करण्याच्या अडचणींवर मात करण्यासाठी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आपले नाव 'अल-मुराबितुन' असे बदलले आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर त्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. ...
रात्रीच्या वेळीही इतक्या लांब अंतरावरील टार्गेटवर प्रिसिजन स्ट्राइक केला जाऊ शकतो हे ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिले असं सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं. ...
गेल्या 20-25 वर्षांपासून तो दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहे. कसूरी वेळोवेळी भारताविरोधात वक्तव्ये करत असतो आणि पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयच्या कार्यक्रमांमध्येही सहभागी होतो. महत्वाचे म्हणजे, त्याच्या सुरक्षिततेसाठी नेहमीच आधुनिक शस्त्रांनी सज्ज दह ...