Bilawal Bhutto indus water treaty: बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार तोडला. सिंधू नदीचे पाकिस्तानात जाणारे पाणी थांबवण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांनी भारताला धमकी दिली. ...
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हैदराबादमध्ये कॅण्डल मार्च काढण्यात आला होता. यावेळी तेलंगणाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. रेड्डी नेमकं काय म्हणाले? ...
पहलगाम दहशतवादी हल्ला: २२ एप्रिल रोजी बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. ...