१३ मे २००८ रोजी जयपूर येथे एकापाठोपाठ एक असे आठ बॉम्बस्फोट झाले होते. एक बॉम्ब चांदपोल बाजारातील एका मंदिराजवळ सापडला होता. जो निकामी करण्यात आला. या साखळी बॉम्बस्फोटात ७१ जणांचा मृत्यू झाला होता. ...
अमेरिका व शेजारी देशांमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांना शरण देण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून या नेत्यांचा खात्मा केला जात आहे. यामागे भारतीय अधिकाऱ्यांचा हात असल्याचे आरोप अमेरिका आणि कॅनडा करत आहेत. ...
एटीएस आणि पंजाब पोलिसांनी यापूर्वी पंजाबमधून तिघांना पकडले होते. त्यानंतर शनिवारी पंजाबच्या स्पेशल सेलने या प्रकरणात आणखी तिघांना बेड्या ठाकल्या आहेत. ...