India vs Pakistan War: पहलगाम हल्ल्याचे पुरावे मागणाऱ्या पाकिस्तानच्या मंत्र्यानेच काही दिवसांपूर्वी पाकिस्तान गेल्या ३० वर्षांपासून दहशतवाद पोसतोय, असे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य संयुक्त राष्ट्रांत भारताने ऐकवले आहे. ...
पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. या हल्ल्यानंतर सलमान खानने मोठा निर्णय घेतला आहे. सलमानने सोशल मीडियावर पोस्ट करुन त्याच्या या निर्णयाविषयी सर्वांना सांगितलं आहे. काय म्हणाला सलमान खान? जाणून घ्या (salman khan) ...
पहलगाम हल्ल्याच्या वेळेस हा मराठी कलाकार बायकोसोबत काश्मिरमध्ये होता. त्यावेळी तिथे काय घडलं याचा अनुभव त्याने व्यक्त केलंय. गेल्या ५ दिवसांपासून हा मराठी कलाकार काश्मिरमध्येच होता. या पाच दिवसात काय घडलं, याचा अनुभव त्याने सांगितलाय ...
Pahalgam Terror Attack : दहशतवादी हल्ल्यात एकूण २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये कोची येथील रहिवासी आरती आर मेननचे वडील एन रामचंद्रन यांचा समावेश होता. ...