श्रीराम जय राम जय जय राम आणि जय जय रघुवीर समर्थच्या नामघोषात ३३६ व्या दासनवमी महोत्सवास सज्जनगडावर प्रारंभ झाला. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. यानिमित्ताने श्री रामदास स्वामी संस्थान आणि समर्थ सेवा मंडळाच्या वतीने नऊ फेब्रुवारीपर्यंत म्हणजे दासनवम ...
सटाणा : ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत राज्य निकष समितीने जिल्ह्यातील तीन गावांतील तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. त्यात बागलाण तालुक्यातील जायखेडा गावाचा समावेश करण्यात आला आहे. या गावांना ‘ब’वर्ग तीर्थक्षेत् ...
आई भराडी देवीच्या चरणी लाखो भाविक लीन होत अवघी आंगणेवाडीनगरी (ता. मालवण) भक्तिमय वातावरणाने न्हाऊन गेली. शनिवारी पहाटे २.३० वाजल्यापासून दर्शनास सुरुवात झाली. सायंकाळपासून भाविकांच्या गर्दीने आंगणेवाडी फुलून गेली होती. देवी भराडीच्या अगाध शक्तीच्या ...
रेणापूर- उदगीर महामार्गावर असलेल्या १६०० वर्ष जुन्या राममंदिरात आज पहाटे चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यात मंदिरा इतक्याच जुन्या १२ पंचाधातुंच्या मुर्त्या चोरीस गेल्या आहेत. रेणापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत. ...
राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविक-शेतकऱ्यांना प्रत्येक स्टॉलवर सुलभरित्या प्रदर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी प्रदर्शन जागेची पाहणी केली. यावेळी कृषी प्रदर्शन व्यवस्थापक संदीप गिड्डे यांना प्रदर्श ...
कणकवली तालुक्यातील जानवली दळवीवाडी येथील श्री भवानी मंदिरात बुधवारी रात्री चोरीची घटना घडली आहे. मंदिराच्या दरवाजाचा कड़ी कोयंडा तोडून आत प्रवेश करून देवीचे दागिने तसेच दानपेटीतील रक्कम असा सुमारे ४० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. ...
सहयाद्री पर्वत रांगांवर वसलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर स्वयंभू देव व साखरपा येथील गिरीजा देवी यांचा कल्याणविधी (लग्नसोहळा) सोहळा रविवारी हरहर मार्लेश्वर, शिव हरा शिव हरा च्या गजरात हिंदू लिंगायत पध्दतीने सुमधूर मंगलाष्टकांनी दुपारी २ वाजून १५ मिनिट ...