Temperature, Latest Marathi News
गेल्या काही महिन्यांपासून उष्णतेने भारतीय उपखंडाला हैराण केले आहे. आता उत्तर भारतात पाकिस्तानातून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांनी तापविले आहे. घामही ... ...
मुंबई शहर आणि उपनगरात सातत्याने जाणविणाऱ्या उष्ण आणि दमट हवामानामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. ...
सध्या मॉन्सून श्रीलंकेपर्यंत दाखल झाला असून, तिथे त्याने आपला मुक्काम वाढवला आहे. ...
आठ राज्यांमध्ये पारा 43 अंशांवर आला आहे. राजस्थानच्या अनेक भागात तर तापमान 48 अंशांच्या पुढे गेले आहे. ...
घामाच्या धारा : नागरिक हैराण, किमान तापमानातही वाढ ...
काल दि २२ मे रोजी महाराष्ट्राचा तापमान नकाशा असा दिसत होता... ...
जिल्हा हवामान केंद्राने दिलेल्या अहवालानुसार, रविवारपर्यंतचे सर्व दिवस कडक तापमानाचे असतील. ...
राज्यामध्ये पुढील पाच दिवस बहुतांश जिल्ह्यांतील कमाल तापमान चाळिशीपार जाणार असल्याने उष्णतेची लाट येणार आहे. सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होऊन वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ...