Temperature, Latest Marathi News
शिराळा : शिराळा तालुक्यात तापमानात झालेल्या वाढीमुळे जलाशयातील पाणीसाठ्यात कमालीची घट होत आहे. यामुळे ४९ पैकी १० पाझर तलाव ... ...
एप्रिल-मे महिन्यांत उष्णतेचा भयंकर तडाखा सहन करावा लागणार असल्याची शक्यता ...
Mango Farming Guide in Marathi: गेल्या चार दिवसांत उष्मा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जिल्ह्यात ३६ ते ३८ अंश सेल्सियस तापमान आहे. माणसांना उष्णतेच्या झळा असह्य होत असतानाच आंबा पिकावरही उष्णतेचा परिणाम होत आहे. ...
Heatwave in Mumbai: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह आजूबाच्या परिसरात आज आणि उद्या तापमान वाढण्याची शक्यता आहे. ...
फेब्रुवारी महिन्यापासून वाढत असलेल्या तापमानाने आता 'ब्रेक' घेतला आहे. रविवार, २३ फेब्रुवारी रोजी कमाल व किमान तापमानात किंचित घट झाली. ...
सध्या फेब्रुवारी महिन्यामध्ये चांगलीच उष्णता वाढली आहे. राज्यामध्ये किमान आणि कमाल तापमानात खूप मोठी तफावत पाहायला मिळत आहे. ...
राज्यात शुक्रवारी (दि.२१) सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरीत ३८.६, तर सर्वांत कमी किमान तापमान जळगावात १२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. ...
टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार असल्याने प्रशासनाला नियोजन करावे लागणार ...