जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून शनिवारी तर कमाल तापमान 40.3 अंश नोंदले गेले. तर मार्च महिन्यातच तापमानाने चाळीशी ओलांडल्याने उकाड्याने लोक हैराण झाले आहेत ...
कमाल तापमानाचा पारा दिवसागणिक वाढतच असून, ३० मार्च रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येईल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला. ...