पंचवटी : ‘सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय’ असा जयघोष करत अयोध्येत होणाऱ्या राममंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त पंचवटीतील विविध मंदिरांत भजन, कीर्तन आणि रामरक्षा स्तोत्रपठण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ...
ऐन पावसाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. सकाळी १० वाजता ऑक्टोबर हीटचा प्रत्यय येत आहे. तापमान ३१ डिग्रीवर गेले असून, किमान तापमानातही वाढ झाल्याने उष्मा वाढत आहे. ...
यंदाचा पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात कीटकजन्य जीव मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. यामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुणियासारखे आजार बळावण्याचा धोका वाढला आहे. त्यामळे प्रत्येक नागरिकांनी कोरोनासोबत आता इतर आजारांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन आरोग्य यंत् ...
शासकीय कार्यालयातील सर्व खिडक्या पुर्णपणे उघडाव्या, कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांमध्ये किमान तीन फूट अंतर असावे त्यासाठी आवश्यक असेल तर कार्यालयातील बैठक व्यवस्थेत फेररचना करावी, कार्यालयात येणा-या अभ्यागतांना मास्क असणे अनिवार्य करण्यात यावा, कार्याल ...
पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळीय हालचाली सुरू असल्याचा परिणाम विदर्भावरदेखील झाला आहे. विदर्भात मंगळवारी जवळपास सर्वच ठिकाणी थंडावा होता. एकाही शहरात ४० अंश सेल्सिअसहून अधिक तापमानाची नोंद झाली नाही. ...