उष्माघातामुळे लोकांचा आजारी पडून मृत्यू होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. जे लोक बेघर आहेत किंवा फूटपाथवर रात्र घालवतात त्यांच्यासाठी हे अधिक कठीण आहे. ...
दिल्ली ते दरभंगा फ्लाइट क्रमांक SG486 मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भीषण गरमीचा त्रास सहन करावा लागला आहे. कारण या फ्लाइटमध्ये काही तांत्रिक बिघाडामुळे एसी सुमारे तासभर बंद होता. ...
आतापर्यंत राज्यातील जिल्हानिहाय पावसाची Maharashtra Rainfall Average आकडेवारी काढली तर १४ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होत आहे. ...