भारतीय क्रिकेट संघाने मिळवलेल्या प्रत्येक विजयानंतर सोशल मीडियावर क्रिकेटचाहत्यांकडून मोठे कौतुक होते. मात्र, जेव्हा कधी संघ पराभूत हाेताे, तेव्हा मात्र नेटिझन्स आपल्या खेळाडूंना मीम्सच्या माध्यमातून ‘फटके’ देतात. ...
सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये टी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. कागांरूच्या संघाने मालिकेतील पहिल्याच सामन्यात शानदार कामगिरी करून विजयी सलामी दिली आहे. ...
Ind Vs Aus: आशिया चषक स्पर्धेत अंतिम फेरीही गाठण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय संघाला काल पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर टीम इंडियाच्या कामगिरीवर फॅन्स नाराज आहेत. ...