उन्हाळा आता चांगलाच पेटला आहे. अशात शाळा-कॉलेजांनाही काही दिवसात सुट्टी लागले. मग फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत काही दिवस कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅनही सुरु होईल. ...
केंद्रात सत्तेत आल्यास माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची मानवतेच्या दृष्टिकोनातून मुक्तता करण्याचे, तसेच वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट रद्द करण्याचे आश्वासन अण्णा द्रमुक व द्रमुक यांनी जाहीरनाम्यांमध्ये दिले आहे. ...