Suicide cases in last year : २०२० साली देशात १,५३,०५३ लोकांनी आत्महत्या केली. त्यातील ३७,६६६ लोक हे रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांच्या एकूण संख्येच्या तुलनेत हे प्रमाण २४.६ टक्के आहे. ...
काही दिवसांपूर्वी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्ली, ओडिशा, राजस्थान आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना फटाक्यांच्या विक्रीवरील बंदी उठवण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता आज ही भीषण घटना घडली आहे. ...
Tamil Nadu: राज्याच्या हिंदू चॅरिटेबल ॲण्ड रिलिजिअस एन्डाेवमेंट्स विभागाकडून हे काम करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी १३ ऑक्टाेबरला या याेजनेचे उद्घाटन केले हाेते. ...
प्रामाणिकपणा हा माणसाचा सर्वोच्च गुण समजला जातो. जो व्यक्ती प्रामाणिकपणानं वागतो त्याचं समाजात आणि स्वत:च्या नजरेतही महत्त्वाचं स्थान प्राप्त करतो. ...