कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन याने 90 च्या दशकामध्ये दक्षिण भारतात धुमाकूळ घातला होता. वनखाते, पोलीस आणि सुरक्षा दलांनी जंगजंग पछाडूनही त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेरीस 2004 साली ऑक्टोबर महिन्यात पोलिसांनी एका चकमकीत वीरप्पनचा खात्मा केला होता. ...
विवाहबाह्य संबंध ठेवणे हा आता गुन्हा राहिलेला नसल्याचे सांगत तू आता मला अशा संबंधांपासून रोखू शकत नाहीस, असे पतीने सांगितल्याने धक्का बसलेल्या पत्नीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...