ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये ‘व्हीआयपी’च्या नावावर दिले जाणारे अवैध प्रवेश थांबविण्यासाठी नवीन पर्यटन नियमावली तयार करून ती येत्या २९ आॅगस्टपर्यंत न्यायालयात सादर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी वन विभागाला दि ...
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील रानतळोदी, पळसगाव व कोळसा या गावांचे स्थलांतरण कसे कराल, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला करून यावर १८ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...
संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत पर्यटनासाठी बंद राहणार आहे. त्यामुळे पावसाळ्याचे तीन महिने पर्यंटकांना जंगल सफारीचा आनंद घेता येणार नाही. ...
ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्यात ‘व्हीआयपी’च्या नावाखाली नियमापेक्षा जास्त पर्यटकांना प्रवेश दिला जात आहे. वन्य जीवनावर त्याचा वाईट परिणाम पडत आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी वन विभागाला कडक शब्दांत खडसावून ‘व्हीआयप ...
नागपुरात गेल्या आठवड्यात लोकमतच्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या सिनेजगतातील ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान व गायक रुपकुमार राठोड यांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात तब्बल तीन दिवस मुक्काम ठोकून व्या ...
नागपूर --नवेगाव गेट (ताडोबा) या ८७ किमी मार्गाला मंजुरी मिळाली आहे. सोबतच या मार्गाला विकसित करून राज्य मार्गाचा दर्जा दिला जाणार आहे. या मार्गामुळे नागपूर येथून ताडोबा अवघ्या ८७ किमी अंतरावर येणार आहे. ...
नागभीड तालुक्यातील गिरगाव परिसरात ७ मार्चपासून वाघिणीने आपल्या तीन बछड्यासह मुक्काम ठोकला आहे. गावकऱ्यांनी वनविभागावर दबाव टाकल्यानंतर येथील वनाधिकाऱ्यांनी वाघिणीला बेशुध्द करण्याची वरिष्ठांकडे परवानगी मागितली आहे. ...