देशपातळीवर दिवसेंदिवस हवामानामध्ये मोठे बदल होत आहेत़ याचा सूक्ष्म पद्धतीने शास्त्र अभ्यास करीत आहेत़ अनेक प्रगत तंत्रज्ञानाद्वारे सूक्ष्म पद्धतीने या बदलाची नोंद होत आहे़ ...
बालसाहित्यिकांनी आऊट आॅफ दी बॉक्स विचार करण्याची आवश्यकता असून बालकांच्या कल्पनाशक्तीला चालना देणाऱ्या साहित्याची वर्तमानात गरज आहे, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक राजीव तांबे यांनी ‘बालसाहित्य - सद्य:स्थिती आणि भवितव्य’ या चर्चासत ...
महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय पातळीवर सतत दुर्लक्षिल्या जाणाऱ्या बालसाहित्यावर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात १५ व १६ मार्च रोजी भाषा, वाङ्मय आणि संस्कृती संकुलात चर्चासत्र आयोजन केले आहे. ...
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व ‘सृजन’ च्या वतीने आयोजित डिपेक्स- २०१९ मध्ये संख्यात्मक, गुणात्मक आणि संशोधनात्मक या त्रिसूत्रीचे दर्शन घडले, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केले. ...
कोणी लोकशाहीचे बुड रुजण्या ओसरी मागते, कोळसा, बोफोर्स, चारा पोटभर खा तुम्ही, ही उपाशी झोपडी तर भाकरी मागते, या गझलेने उपस्थितांना अंतर्मूख होण्यास भाग पाडले. ...