कारंजा नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्या तसेच पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम दिवाळी अगोदर मिळावी, या मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर कॉग्रेस शाखा कारंजाच्यावतीने तहसिल कार्यालयावर १३ आॅक्टोबर रोजी मोर्चा काढला. ...
कास पठार व तलावाची स्वच्छता करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. याच भावनेतून तब्बल दोनशे विद्यार्थ्यांनी कास तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. चार तास श्रमदान करून विद्यार्थ्यांनी प्लास्टिकसह तब्बल एक टन कचरा गोळा करून स्वच्छता करू या.. कास जपू या असा ...
संत निरंकारी यांनी जगाला प्रेम, शांती आणि समतेचा संदेश दिला. सध्या समाजामध्ये प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा यांसारखी मानवी मूल्ये ढासळत चालली आहेत. ...
जिल्हा हागणदारी मुक्तीच्या दिशेने जि.प प्रशासनाचे चालविलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून पालघर हा आदिवासी जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर झाल्या नंतर ...