पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आणि नैसर्गीक सौदर्यतेने नटलेले डहाणू शहर नगरपरिषद प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दिवसेंदिवस बकाल होत चालले असून स्वच्छ डहाणू सुंदर डहाणू केवळ कागदावरच उरले आहे. ...
देशाच्या स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आलं. या अभियानात प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. ...
मालवणच्या ऐतिहासिक रामेश्वर-नारायण पालखी उत्सवाचे औचित्य साधून ग्लोबल मालवणी या संस्थेने दांडी येथील ऐतिहासिक मोरयाचा धोंडा देवस्थान ते दांडेश्वर मंदिर किनारपट्टीपर्यंत स्वच्छता मोहीम राबविली. यामध्ये जवळपास चार टन कचरा गोळा करण्यात आला. विशेष म्हणजे ...
अकोला: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत डिसेंबरपर्यंत गावे हगणदरीमुक्त करावयाची असताना जिल्हय़ातील निवड झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये कोणतीच कामे न झाल्याने नऊ ग्रामसेवकांना निलंबित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी मंगळवारी दिले. ए ...
वाशिम: जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशन क क्षाने दिवाळीच्या औचित्यावर १८ आॅक्टोबर ते २४ आॅक्टोबरदरम्यान ‘स्वच्छतेचे दिप ऊजळू घरोघरी, स्वच्छ दिवाळी करु साजरी’ हा विशेष सप्ताह राबविण्यात आला. या अंतर्गत कलापथकाच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्य ...
मालेगाव : तालुक्यातील मुंगळा येथे हनुुमान मंदीर परिसरात नरक चतुर्दशी निमीत्त सकाळी ९ वाजता श्री संताजी महाराज बहुउद्देशीय संस्थेने स्वच्छता अभियान राबवण्यात आले. ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात स्वच्छतेबाबत विविध उपक्रमांतून जनजागृती करण्यात येत असून सर्व शासकीय कार्यालये, लोकप्रतिनिधींमार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. ...
केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधल्या जात असलेल्या शौचालयांचं नाव बदलून 'इज्जत घर' ठेवलं जाऊ शकतं. प्रत्येक राज्य आपापल्या मातृभाषेप्रमाणे हे नाव ठेऊ शकतं. ...