देश स्वतंत्र होण्यापेक्षाही स्वच्छताही अधिक महत्वाची आहे, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी मानत असत. त्यामुळेच स्वच्छ व स्वयंपूर्ण खेडी करण्याचा त्यांचा मानस होता. परंतु काळाच्या ओघात खेड्यांकडे दुर्लक्ष झाले. गल्ली बोळातील कचऱ्याने तर मोठे संकट उभे केल ...
कुर्डूवाडी : स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी कुर्डूवाडीतील भिंती बोलायला लागल्या आहेत. ‘बसंती खुले में न जा...’ असा संदेश ... ...
येथील रेल्वेस्थानक आणि परिसराला अस्वच्छतेचा विळखा पडला असून या अस्वच्छतेचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे़ नगर परिषद राबवत असलेल्या स्वच्छता मोहिमेला रेल्वे प्रशासनाकडून मात्र हरताळ फासला जात आहे. ...
स्वच्छ भारत अभियानअंतर्गत सावंतवाडी नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी मंजूर झालेल्या २ कोटी ७४ लाख रूपयांच्या निधीतून शहरात बायोगॅस प्रकल्प व चार गाड्या तसेच एक लोडर खरेदी करण्यात येणार असून पालिकेने शहर स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर दिला असल्याची म ...
शिक्षकांनी मनावर घेतलं आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवला तर स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये नाशिक देशातल्या पहिला दहा शहरांमध्ये नक्कीच येईल, असा आशावाद महापौर रंजना भानसी यांनी व्यक्त केला. ...