साखरेसह उपपदार्थांना बाजारपेठेत चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची एफआरपी देऊन सर्वच साखर कारखान्यांकडे पैसे जादा शिल्लक राहतात. पण, ते शेतकऱ्यांना दिले जात नसल्याचा गेल्या दोन वर्षातील अनुभव आहे. ...
सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी अनोख्या पद्धतीने घोड्यावरून जाऊन शुक्रवारी उमेदवारी अर्ज ... ...
कोल्हापूर : गतवर्षी तुटलेल्या ऊसाला प्रतिटन १०० रूपयाचा हप्ता तातडीने द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ... ...