साखर कारखान्यांनी ऊस गळीतास नेल्यापासून १४ दिवसांत शेतकऱ्यांन पैसे दिले पाहिजेत. पण, कारखान्यांचे गळीत हंगाम संपले तरीही शेतकऱ्यांना गेल्या दीड महिन्यापासून पैसेच दिले नाहीत. ...
प्रमोद सुकरे कराड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवलेले ९ उमेदवारांचे अर्ज प्रादेशिक सहसंचालकांनी ... ...
Sugarcane FRP ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी दोन-तीन टप्प्यात देण्याबाबत राज्य शासनाने कायद्यात दुरुस्ती केली होती. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. ...