राजारामबापू साखर कारखान्याने प्रति टन तीन हजार २७५ रुपये जाहीर केला आहे. या दरापेक्षा जादा दराची घोषणा अन्य साखर कारखाने करण्याची शक्यता कमी दिसत आहे. ...
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पंधरा दिवसात मान्य न झाल्यास २३ डिसेंबरपासून जिल्ह्यात दूध बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांच्या बैठकीत देण्यात आला. ...
सांगली जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांपैकी १६ कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. या कारखान्यांनी गेल्या १५ दिवसांत नऊ लाखांवर उसाचे गाळप करून आठ लाख ३१ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. ...
गतवर्षी तुटलेल्या उसास प्रतिटन २०० रुपयांचा दुसरा हप्ता व चालू वर्षी पहिली उचल ३७०० रुपयांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रेट्यामुळे येत्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे. ...
जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला असून, येत्या दोन दिवसांत गती घेणार आहे. हंगाम सुरू झाला, तरी ऊस दराचे काय? असा प्रश्न असला, तरी एफआरपी एक रकमी देण्याची तयारी बहुतांशी साखर कारखान्यांची आहे. ...