भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असून, भारताने दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने आज सकाळी हवाई हद्दीचे उल्लंघन करून हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. ...
भारतीय हवाई दलाने केलेल्या बालाकोटच्या दहशतवादी तळावर जोरदार हल्ला चढवून दहशतवाद्यांना संपविल्याच्या वृत्तानंतर पाकिस्तानी नेते आणि अधिकाऱ्यांकडून काहीही बरळले जात आहे. ...
भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मिरमधील बालाकोट, मुजफराबाद, चिकोटी या अतिरेक्यांच्या स्थळावर केलेल्या बॉम्ब हल्ल्याच्या कारवाईबद्दल जिल्ह्यात विविध सामाजिक, राजकीय संघटना व नागरिकांच्या वतीने फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष स ...