विराट कोहलीसह काही खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे संघाची धुरा रोहितकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेत युवा खेळाडूंसह खेळताना रोहितच्या नेतृत्वाची अग्निपरीक्षा पाहायला मिळणार आहे. ...
मी तर उत्तर प्रदेशच्या गावातून आलो होतो. कसं खायचं, कटलरी कशी वापरायची यांसारख्या कोणत्याच गोष्टी मला माहित नव्हत्या केवळ बॉल कसा मारायचा एवढंच मला माहित होतं. ...