पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात विशेष लष्करी मोहीम हाती घेतली. याला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले गेले. हे नाव आता व्यापार चिन्ह म्हणून वापरता यावे, आणि त्याचे अधिकार मिळावेत म्हणून धडपड सुरू झाली आहे. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या याचिकेवर तातडीने सुनावणी होणे गरजेचे झाले असल्याचे मत कपिल सिब्बल यांनी न्यायालयापुढे मांडले. ...
Nagpur/Amravati : अमरावतीतून आलेले आणि विदर्भातील मातीत घडलेले न्यायमूर्ती बी.आर. गवई १४ मे रोजी भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. एक सामाजिक कार्यकर्ता घराण्यात जन्मलेल्या गवई यांचा प्रवास न्यायव्यवस्थेतील पारदर्शकतेचा आदर्श ठरतो आहे. ...