सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड तसेच न्या. सूर्य कांत, न्या. एम. एम. सुंद्रेश व न्या. मनोज मिश्रा या चाैघांनी भारतीय नागरिकत्व कायद्यातील ६-अ कलमाच्या घटनात्मक वैधतेच्या बाजूने काैल दिला, तर न्या. जे. बी. पारडीवाला यांनी हे कलम अवैध असल्याचे म्हटले. हा नि ...
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला. या प्रश्नावर ‘आसाम करार’ हाच खरा राजकीय तोडगा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. ४-१ अशा बहुमताने हा निकाल देण्यात आला. ...
चंद्रचूड यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात खन्ना हेच सर्वांत ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. चंद्रचूड येत्या १० नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असून, न्या. संजीव खन्ना हे ११ नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारतील, असे सांगण्यात आले. ...