राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी माजी मंत्री श्री. हर्षवर्धन पाटील यांची तर उपाध्यक्षपदी श्री. केतनभाई पटेल यांची एकमताने निवड झाली. नवी दिल्ली येथे शुक्रवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या नव निर्वाचित संचालकांच्या बैठकीत ही निव ...
गाळप हंगामाच्या सुरुवातीला साखर उताऱ्यात मोठी घट दिसून आली, मात्र, फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत साखर उतारा गेल्या वर्षीं इतकाच अर्थात ९.८३ टक्के मिळाला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत ७९० लाख टन ऊस गाळपापासून ७७.६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. ...