यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये गाळप हंगाम १५ दिवस उशिराने सुरू झाला असून कारखान्यांची संख्याही कमीच आहे. मागच्या वर्षी २०७ साखर कारखान्यांनी गाळप केले होते पण यंदा कारखान्यांची संख्या कमालीची घटली आहे. ...
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याकडून सन २०२४- २५ या गळीत हंगामासाठी येणाऱ्या कार्यक्षेत्रातील उसाला प्रतिटन २०० रूपयांचे ऊस विकास अनुदान जाहीर केले आहे. ...
यवतमाळहून मार्गक्रमण करत करत बार्शी तालुक्यात दाखल झालेल्या वाघामुळे सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः बार्शी तालुक्यातील वनविभाग सतर्क झाला आहे. वाघ हा पांगरी भागात म्हणजे उत्तर बार्शीचे बालाघाट डोंगररांगांच्या भागात असू शकतो. ...
Sugarcane Trash Management ऊस तोडणीनंतर पाचट न जाळता ते सरीत कुजवले तर पिकाला अधिक फायदेशीर ठरते, हे संशोधनातून सिद्ध झाले असून विना खर्चात खोडवा उसाला चांगला फायदा मिळू शकतो. ...
बी.बी.ठोंबरे अध्यक्ष असलेल्या विस्मा, पुणे या खाजगी साखर संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील साखर उद्योगासाठी दिलेले बहुमोल योगदान व ऊस उत्पादक शेतकरी, ग्रामीण अर्थकारण,जलसंधारण, कृषिमाल प्रक्रिया उद्योग व प्रामुख्याने साखर उद्योगामध्ये अनेक नाविण्य ...
काळम्मावाडी धरणाच्या डाव्या कालव्यास पनोरीजवळ मोठी घळ पडल्याने दूधगंगा प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या डाव्या व उजव्या कालव्यांतून गेले पंधरा दिवस पाणीपुरवठा बंद होता. ...
ऊस उत्पादन कमी होण्याची कारणे शेतीत सेंद्रिय खताचे महत्त्व व प्रचलित सेंद्रिय खत वापराचे मार्ग आपण मागील भागात पाहिले. सेंद्रिय खत भरपूर वापरणे गरजेचे आहे. हे लक्षात आले. ...
Sugar Production In Maharashtra : यंदाच्या (२०२४-२५) गाळप हंगामाच्या फडात राज्यातील १८६ साखर कारखान्यांत ऊसाचे 'क्रशींग' सुरु आहे. या कारखान्यांनी १८ डिसेंबरअखेर २३३.६७ लाख टन उसाचे गाळप करून १९.२६ लाख टन साखर उत्पादित केली आहे. ...