यावर्षी ऊस गाळप प्रक्रिया १ नोव्हेंबर रोजी सुरू झाली असून, अवघ्या ३४ दिवसांतच मराठवाड्याच्या २९ साखर कारखान्यांनी २४ लाख ३० हजार २७२ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. यामध्ये लातूर जिल्हा सर्वात पुढे असून त्या पाठोपाठ परभणी, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांचा सम ...
शासनाच्या नियमानुसार चालू गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ. आर. पी.) ३,२८५ रुपये प्रतिटन इतका निश्चित करण्यात आला आहे. संचालक मंडळाने प्रथम हप्त्यापोटी ३,३०० रुपये प्रतिटन देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
karj vasuli राज्यात चालू पीक कर्ज वसुलीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देत त्याचे पुनर्गठन करण्याचे आदेश दिले, पण आठच दिवसांत बँकांनी साखर कारखान्यांच्या बिलातून वसुलीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...
महिनाभरात अवघे १७८ साखर कारखाने सुरू झाल्याची नोंद साखर आयुक्त कार्यालयात झाली आहे. १९ नोव्हेंबरपर्यंत राज्यात १४७ साखर कारखाने सुरू झाले होते. त्यात वरचेवर वाढ होत आहे. ...