ऊस हे सर्वांत जास्त पाण्याची गरज असणाऱ्या पिकांपैकी एक पीक आहे. उसाचे उत्पादन पाण्याच्या नियोजनावर अवलंबून असते तरी या पिकाला कधी, किती व कसे पाणी द्यावे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. ...
राज्यातील ३५ ते ४० टक्के उसाचे क्षेत्र हे खोडवा उसाचे असून त्यातून केवळ २५ ते ३० टक्के उत्पादन मिळते. त्यामुळे उत्पादन वाढीसाठी खोडवा पिकाचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते. ...
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत देशातील साखर उत्पादनात सुमारे १४ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. ...
आगामी काळात साखरेचा गोडवा मिळवण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागू शकतात. आतापर्यंत साखरेच्या दरात वाढ झाली असली तरी येत्या काळात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ...