ऊसतोडणी व ऊस वाहतुकीत वाढ न झाल्यास सोमवार (दि २५ डिसेंबर) पासून जिल्ह्यातील ऊसतोडणी कामगार, ऊस वाहतूकदार व मुकादम यांनी "कोयता बंद'ची हाक दिली असून, आजपासून ऊसतोडी बंद केल्या आहेत. ...
पुरेशा दाबाने वीज मिळत नसल्याने सोलार पंपांची गरज तर होती, मात्र शेतकरी प्रतिसाद देत नव्हते. सोलार कंपनी हवे तेवढे पंप पुरविण्यास तयार होती. मात्र, कसेबसे ५ शेतकरी तयार झाले. ७-८ वर्षांखाली ५ सोलार पंप बसविले अन् यशस्वी झाल्याने आज बेंबळे गावात ४२५ स ...
कोल्हापुरात नैसर्गिक पद्धतीने गूळनिर्मिती मागे पडत रासायनिक पावडर, केमिकल व साखरमिश्रित गुळाची निर्मिती वाढली आहे. त्यात कोल्हापुरी गुळाच्या नावाखाली इतर राज्यातील गूळ राजरोसपणे विक्री होऊ लागला. यासाठी कोल्हापूर बाजार समितीने २०१३ ला 'जीआय' मानांकन ...
यंदा ६६ टक्के भरलेले उजनी धरण तीनच महिन्यांत २० टक्क्यांपर्यंत खालावले आहे. पावसाळ्याच्या अखेरीस संथ गतीने का होईना उजनी धरणात ६६ टक्क्यांपर्यंत पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, अयोग्य नियोजनामुळ ...
क्रांतिअग्रणी डॉ.जी. डी. बापू लाड साखर कारखान्याने ठरावीक शेतकाऱ्यांना पथदर्शक प्रकल्पातून विशेष प्रयत्न करून जास्ती उत्पादनासाठी प्रयत्न केले, त्यातील उदय लाड या शेतकऱ्याने एकरी १३१.४३४ टनाचे विक्रमी ऊस उत्पादन घेतले. ...