कवठेएकंद (ता. तासगाव) येथे कामासाठी स्थायिक झालेले विठ्ठल शिवराम कोळी यांनी कष्टाच्या जोरावर अवघ्या अडीच एकरांमध्ये ऊस बियाण्यातून पाच लाखांचे उत्पन्न घेतले आहे. ...
जिल्ह्यातील पंचगंगेसह सर्वच नद्यांना पूर आला असून नदी कार्यक्षेत्रातील ७२ गावांना त्याचा थेट फटका बसला आहे. पुराच्या पाण्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र आहे. भात, सोयाबीन, ऊस पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची घालमेल वाढली आहे. ...
Sugarcane Factory RRC : आयुक्तालयाकडून ११ साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करण्यात आली होती. पण १५ जुलै अखेरपर्यंत ४ साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिली असून सध्या ७ साखर कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ...
Sugar Factory FRP Updates : राज्यातील गाळप हंगाम मे महिन्याच्या मध्यातच संपला असून अजूनही बऱ्याच साखर कारखान्यांकडे उसाचा एफआरपी थकीत असल्याची माहिती साखर आयुक्तालयाच्या एफआरपी रिपोर्टमधून समोर आली आहे. ...
ऊस हे महाराष्ट्र राज्याचे महत्वाचे नगदी पीक आहे. राज्यात मुख्यत्वे ऊसाची लागवड adsali us lagvad आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू हंगामात केली जाते. सद्यस्थितीत शेतकऱ्यांचा आडसाली हंगामात ऊस लागवडीचा कल दिसून येत आहे. ...
साखरेची विक्री किंमत अर्थात 'एमएसपी' च्या तुलनेत उसाची एफआरपी' मात्र दरवर्षी वृद्धिंगत होत आहे. यामुळे कारखान्यांना नगदी तोटा सहन करावा लागत असल्याने साखरेच्या 'एमएसपी'त वाढ करून 'एफआरपी' किमतीशी 'एमएसपी' संरेखित करण्यासाठी एक सूत्र निश्चित करावे, अश ...