सध्या ग्लोबल वॉर्मिंग किंवा हवामानातील तीव्र बदलांमुळे ऋतुमानातही प्रचंड बदल होत आहेत. अशावेळी ऋतुमानानुसार होणाऱ्या पिकांमध्ये प्रचंड नुकसान शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शेतीचे हे अतोनात नुकसान कमी करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ...
कोल्हापूर व पुणे विभागातील गाळपाचा वेग दररोज वाढत असला तरी आज सोलापूर विभाग राज्यात आघाडीवर आहे. मात्र, काही दिवसांत कोल्हापूर व पुणे विभागातील साखर कारखाने ऊस गाळपात पुढे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील १८ साखर कारखान्यांनी गाळपाचा पाच लाखां ...
योग्य त्या पीक फेरपालटीचा अभाव, सेंद्रिय पदार्थांचा कमी वापर, मचूळ पाण्याचा शेतीसाठी वापर या कारणांमुळे भारी काळ्या जमिनीमध्ये क्षारांचे व पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाऊन जमिनी क्षारपड होत आहे. ...
भविष्यात साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर द्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...