उसाला पहिली उचल तीन हजार रुपये मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मालकीचा असलेला लोकमंगल साखर कारखाना शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून बंद पाडला ...
जिल्ह्यातील ऊसदरासंदर्भात मी एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही़ निर्णय घेण्यासाठी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कारखानदारांना विश्वासात घेऊनच, योग्य तो तोडगा काढू, असे आश्वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले़ ...
साखर कारखान्यांनी पहिली उचल जाहीर न केल्याच्या निषेधार्थ प्रहार जनहित संघटनेच्यावतीने शुक्रवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानाबाहेर रक्तदान आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, आंदोलक आणि पोलिसांत झालेल्या झटापटीत आंदोलकांनी आणलेल् ...
सोलापूरच्या मार्केटिंगची भाषा केवळ भाषणापूरती ठेवून कसे चालेल ? सध्या सोलापूर कसे ‘विकायचे?’ या प्रश्नाचा वेध जिल्ह्यातील व शहरातील सामान्य माणूस घेऊ लागला आहे. ...
कर्जखाते असलेल्या बँकेला शेतक-यांनी तात्काळ आधार क्रमांक द्यावा, आपला आधार नंबर कर्जखात्याशी नोंद करुन घ्या, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी केले. ...
राज्यातील मुदत संपलेल्या सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका येत्या ३१ मार्चपूर्वी घेण्यात येणार आहे. राज्यात पहिल्यादाच नवीन सहकार कायद्यानुसार या निवडणुका होणार असून, यासाठी आवश्यक असलेली निवडणूक नियमावली तयार करण्याचे काम सुरु आहे. तसेच ...
बेताल बोलणे, आपल्या अधिकारापेक्षा जास्त बोलणे या गोष्टी राजकारणात नव्या नाहीत. अनेकदा गावाकडच्या भाषेत ‘हवालदार केला की फौजदाराचा रुबाब का करतो’ असा वाक्प्रचारही वापरला जातो. सर्वच पक्षात असे नेते कमी जास्त प्रमाणात असतात. पण पारदर्शक कारभार करण्याची ...