वाशिमा जिल्ह्यातील बाजार समित्यांसाठी आणि विशेषत: मालेगाव व रिसोड बाजार समित्यांसाठी शेतमाल तारण कर्जासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपाचे प्रदेश सदस्य तथा मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोपाल पाटिल राऊत यांनी राज्याचे सहकार व ...
शेतकरी अनेक अडचणीचा सामना करत शेतीतून उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र, बरेचदा तो या अडचणीमुळे खचून जातो. त्यांना यातून बाहेर काढण्याची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे. यामुळे त्यांनी कायम शेतक-यांना केंद्रबिंदू मानून कार्य करावे व त्यां ...
राज्यातील आतापर्यंत पात्र ७ लाख ७८ हजार शेतक-यांचे कर्ज माफ करण्यासाठी ४ हजार कोटी रुपये बँकांकडे वर्ग केल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिली. ...
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने सोलापुरात उभारण्यात येणाºया मेगा पॉवरलूम क्लस्टरसाठी जिल्हा प्रशासनाने वस्त्रोद्योग विभागासमोर होटगी, कुंभारी, कुमठे येथील जागांचे पर्याय ठेवले आहेत. येथील जमिनींची पाहणी करून प्रशासनाला कळविण्याची सूचना करण् ...
उसाला पहिली उचल तीन हजार रुपये मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मालकीचा असलेला लोकमंगल साखर कारखाना शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून बंद पाडला ...
जिल्ह्यातील ऊसदरासंदर्भात मी एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही़ निर्णय घेण्यासाठी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कारखानदारांना विश्वासात घेऊनच, योग्य तो तोडगा काढू, असे आश्वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले़ ...
साखर कारखान्यांनी पहिली उचल जाहीर न केल्याच्या निषेधार्थ प्रहार जनहित संघटनेच्यावतीने शुक्रवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानाबाहेर रक्तदान आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, आंदोलक आणि पोलिसांत झालेल्या झटापटीत आंदोलकांनी आणलेल् ...