केंद्र सरकारकडून बँकिंग ॲक्ट १९७०-१९८० या कायद्यात दुरुस्ती करून राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. असे करताना बँक ग्राहक, ठेवीदार, भागधारक ,अर्थतज्ज्ञ, राजकीय पक्ष -संघटना या कुणालाही विश्वासात न घेता, त्यांचा विर ...
एका वर्षातील २४० दिवस कामगाराने काम केले, तर त्याला विनानोटीस कामावरून कमी करता येत नाही. अचानक जुन्या कामगारांना काढून नवीन कामगारांना कामावर ठेवण्यात येऊ नये, असे सर्व नियम असले तरी, या सर्व नियमांची अंमलबजावणी न होता हे सर्व कायदे कागदावरच पाहायला ...
तत्कालीन पंतप्रधानांनी १९६९ साली दूरदृष्टी ठेवून बँकांचे राष्ट्रीयीकरण केल्याने समाजातील शेवटच्या घटकाला बँकांची पायरी चढता आली. पण, आता शासनाने धनदांडग्या कर्जबुडव्यांना बँक विकण्याचा घाट रचला आहे. या राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण झाल्यास सर्वसामान ...
बँकांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर देशभरातील बँक कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, याचा निषेध करण्यासाठी बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनेने दोन दिवस संपाची हाक दिली आहे. त्याअनुषंंगाने मनमाड शहरातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांच्या श ...