महापालिकेच्या परिवहन विभागाच्या भरारी पथकाने शनिवारी शहराच्या विविध भागातील शहर बसच्या २५ बसची तपासणी केली असता यात मोठ्या प्रमाणात विना तिकीट प्रवासी आढळून आले. यातील एका बसच्या वाहकाला ओळखपत्र विचाले असता त्याने ओळखपत्र देण्यास नकार दिला. यावरुन त् ...
मराठ्यांचे ५८ मोर्चे झालेत; मात्र शासनाला जाग आली नाही. मराठा आरक्षणाला कलाटणी देण्याचे काम शासनाने केले. आता मूक नाही, तर ठोक मोर्चा या शासनाला धडा शिकवेल. गनिमी काव्याने ९ आॅगस्टला आंदोलनाचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. ...
तालुक्यातील डोंगरी (बुज.) खुल्या खाणीत बाळापूर येथील एका दिव्यांगाची शेती मॉईल प्रशासनाने संपादित केली. तब्बल २० वर्षे लोटूनही मॉईल प्रशासनाने नोकरी दिली नाही. दिव्यांगाच्या कुटुंबीयांनी मागील सहा दिवसांपासून आमरण उपोषण पुकारले आहे. पंरतु त्यांची दखल ...
सडक अर्जुनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्ड व गोदामासाठी १.८२ हेक्टर आर जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती आणि संचालकांनी मागील दोन वर्षांपासून शासन आणि प्रशासनाकडे केली. ...
येथील उपनगराध्यक्ष व नगरसेवकांसह विविध संघटनांनी कमान चौकातील स्वच्छतागृह सुरू करण्याच्या मागणीसाठी बुधवारपासून उपोषण सुरू केले होते. दुसऱ्या दिवशी गुरुवारी या उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली. ...