धानोरा तालुका मुख्यालयापासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेले पेंढरी हे गाव व परिसर विकासापासून कोसो दूर असल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे स्वतंत्र पेंढरी तालुक्याची निर्मिती करावी, या मागणीसाठी बुधवारी पेंढरी येथे सुमारे ५ ...
बी.एस.एन.एल.ला ४-जी स्पेक्ट्रम वाटप करणे, १५ टक्के वाढीसह तिसऱ्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करणे, सेवानिवृत्त कर्मचा-यांना सुधारीत वेतनश्रेणी देणे, बी.एस.एन.एल.ला पूनर्जिवित करण्यासाठी प्रोत्साहन देणे आदी मागण्यांसाठी ...
विविध मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचाºयांनी तीन दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. सोमवारी वाळूज बीएसएनएल कर्मचाºयांनी शहीद जवानांना श्रद्धाजली अर्पण करुन या संपात सहभागी झाले. ...
तब्बल ४0 वर्षे होऊनही वारणा धरणग्रस्तांचे प्रश्न अजूनही भिजतच पडले आहेत. जवळपास ९५० प्रकल्पग्रस्त कुटुंबांपैकी ७०० जणांचे अंशत: पुनर्वसन झाले आहे. उर्वरित २५0 जणांना अजिबात जमीन मिळालेली नाही. वारणा धरणग्रस्तांच्या पन्हाळा, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले ...
रोजगार निर्माण करण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक, विद्यार्थी काँग्रेसने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जवाब दो’ मोर्चा काढला. ‘फसव्या भाजप सरकारचा धिक्कार असो’, ‘चले जाव, चले जाव - मोदी सरकार चले जाव’ ...