दौंड तालुक्यातील यवत गावात विटंबना आणि आक्षेपार्ह पोस्टवरून हिंसेचा भडका उडाला. वाद इतका वाढला की, हिंसक झालेल्या जमावाने एका बेकरीचे पत्रे काढून फेकली आणि बेकरी जाळली. ...
ज्या प्रदेशात सुबत्ता असते तिथे तुलनेने गुन्हेगारीचे प्रमाण कमी असते. मराठवाड्यात गुन्हेगारीचा आलेख का उंचावतोय, याच्या मुळाशी गेल्यानंतर मागासलेपणात त्याची कारणं दडली असल्याचे दिसून येईल. ...